Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेळ पडल्यास टोकाची भूमिका

Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (10:58 IST)
 
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर ते बोलत होते. 
 
ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या पंतप्रधानांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसे होणार आहे? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे. तसेच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घऊ शकत नाही. नोटाबंदीआधी जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते, असेही उद्धव ठाकारे म्हणाले. 
 
तसेच त्रास होत असेल तर जनतेनं आक्रोश केला पाहिजे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गोंदियामध्ये लाडकी बहिण योजनेसाठीचे २६,९२७ अर्ज फेटाळण्यात आले

दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये एक इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

LIVE: गणेशोत्सवासाठी अकोला प्रशासन सतर्क, एक खिडकी योजना राबवली जाणार

मुंबईत मोबाईलच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जनहानी नाही

पैलवान अश्विनी पौळच्या तिसऱ्या मुलाचेही निधन

पुढील लेख
Show comments