संबंधित माहिती
- सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर 24 तासांनंतरच डॉक्टरांना रुग्णालयातून घरी पाठवायचे होते, जाणून घ्या
- त्याव्यतिरिक्त पार्टनर्स बेडवर या 5 गोष्टी करतात
- यासीन मलिकला होणार फाशी? काही वेळात शिक्षेची घोषणा
- आता आधार कार्ड कधीही कोठेही डाउनलोड करा, करा इंस्टाल हे App
- केवळ कपडेच नाही तर या गोष्टी वॉशिंग मशिनमध्येही साफ करता येतात
मुंबईत पुन्हा पाणी कपात!
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील काही भागात पाणीकपात होत आहे. तसेच ही पाणी कपात आणखी दोन दिवस होणार असल्याचे बीसीएमसीने पत्रकाद्वारे म्हटले आहेत. या संदर्भात बीएमसीने एक पत्रक काढून माहिती दिली आहे. 27 मे पर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत 3 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तसेच औरंगाबादमध्ये तर भाजपतर्फे आंदोलन करून हंडा मोर्चा काढण्यात आला. नागपुरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
