suvichar

मुंबईत पुन्हा पाणी कपात!

बुधवार, 25 मे 2022 (17:07 IST)
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील काही भागात पाणीकपात होत आहे. तसेच ही पाणी कपात आणखी दोन दिवस होणार असल्याचे बीसीएमसीने पत्रकाद्वारे म्हटले आहेत. या संदर्भात बीएमसीने एक पत्रक काढून माहिती दिली आहे. 27 मे पर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत 3 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तसेच औरंगाबादमध्ये तर भाजपतर्फे आंदोलन करून हंडा मोर्चा काढण्यात आला. नागपुरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात आणि आरसीबी यांच्यातील अंतिम सामन्यात कोण विजयी होणार?

दिल्लीत साकेतमध्ये इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती

युक्रेनियन ड्रोनने रशियन तेल प्रकल्पांवर हल्ला केल्याने आग लागली

सात्विक-चिरागने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोडीला पराभूत केले

LIVE: सरकारने मागण्या मान्य केल्यावर मनोज जरांगे यांनी उपोषण संपवले

पुढील लेख
Show comments