Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळा कधी सुरु कराव्यात ? पालकांना थेट सवाल

Updated: सोमवार, 20 जुलै 2020 (16:03 IST)
 
राज्यांना अभिप्राय नोंदवण्यासाठी तीन दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. १७ जुलै रोजी सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात मंत्रालयाकडून विनंती करण्यात आली आहे की, “शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २० तारखेपर्यंत अभिप्राय नोंदवला जावा”.
 
मंत्रालयाकडून दोन प्रश्नांवर पालकांचं मत मागवण्यात आलं आहे. यामधील पहिला प्रश्न म्हणजे, ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं पालकांना अनुकूल वाटतं. दुसरं म्हणजे शाळा सुरु झाल्यानंतर पालकांच्या काय अपेक्षा असणार आहेत.
 
एकीकडे अधिकाऱ्याने राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असताना दुसरीकडे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अभिप्राय देण्यासाठी सोमवारची डेडलाइन असताना अद्यापही अनेक शाळांना याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं कळत आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुलाला वाचवण्याचा प्रयत्नात आई-वडील खवल्या पहाडावरून पडले; भीषण दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघातात आई वडील मुलाचा मृत्यू

महाराष्ट्रात मोकळ्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी, उल्लंघन केल्यास १० लाख रुपयांचा दंड; तुकाराम मुंडे यांचे आदेश

महाराष्ट्राच्या पशुधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाली, पंकजा मुंडे यांनी पशुपालकांसाठी अभिमानाची बाब म्हटले

मुंबई : सोसायट्यांमध्ये बकऱ्यांचा बळी दिला जाणार नाही! तर रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाद्य देण्यासही मनाई

पुढील लेख
Show comments