एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; 5 जणांचा मृत्यू
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेतजवळ पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला.
मारुती सुझुकी सियाज भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. अपघात तिघांचा जागीत तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले सर्व जण पुण्यातील बावधन येथील असल्याचे समोर आलं आहे.