suvichar

दिवाळीचा फराळ केला नाही रेश्माने

सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (12:22 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेत रेश्मा मानेला सिंगापूरमध्ये 63 किलो वजनी गटशत खेळायचे होते. त्यामुळे वजन कोण्यातही परिस्थितीत वाढणा नाही, याकडे तिचा कटाक्ष होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिने अतिशय काटेकोरपणे आपला डायट सांभळला.
 
दिवाळीचा फराळ केलास का? या प्रश्नावर तिने चिवडा, चकली आवडते पण त्याला या वर्षी हातही लावला नाही. एखाद्या खेळाडूला पुढे जायचे असेल, तर त्याने या गोष्टी टाळायलाच हव्यात, अशी प्रतिक्रिया रेश्माने दिली होती.
 
रेश्माची मेहनत पाहता, तिचे हे यश अपेक्षित होते. गोंदा येथील कामगिरीनंतर तिचा आ‍त्मविश्वास दुणावला होता.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

महाराष्ट्रात प्रथमच गुटखा व्यापाऱ्यांवर MCOCA लागू केला जाणार; एफडीए आयुक्तांनी जारी केला मोठा आदेश

सरकार पहिल्यांदा खासगी नोकरी करणाऱ्यांना 15,000 ची मोफत रोख रक्कम देत आहे

शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंची चिंतावाढली, मातोश्री येथे तातडीची बैठक बोलावली

मान्सूनचा रौद्र अवतार! आज कोकणासाठी रेड अलर्ट जारी

चंद्रपूरच्या सावली तालुक्यात ३० हातींचा कळप दाखल झाला; प्रशासन सतर्क

पुढील लेख
Show comments