मंगळवार, 11 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
नाम घेता उठाउठी Vitthal Bhajan
विठू माऊली तू माऊली जगाची
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
धरीला पंढरीचा चोर Vitthal Bhajan
आता कोठे धावे मन
आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||
प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||
तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या
हिंदू पंचागानुसार यावर्षी मसान होळी 11 मार्च रोजी खेळली जाईल. पौराणिक मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान शिव देवी पार्वतीला तिच्या गौण विधीनंतर काशीला घेऊन आले. त्यावेळी त्याने सर्वांसोबत गुलालाने होळी खेळली. पण भूत, आत्मे, प्राणी आणि प्राणी या होळीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे भगवान शिवाने रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांसोबत मसान होळी खेळली. तेव्हापासून मसानची होळी चितेच्या राखेने खेळली जात असे असे म्हणतात.
Rangbhari Ekadashi 2025 आज रंगभरी एकादशी, व्रत कथा वाचा वैवाहिक जीवनातील वाद दूर होतील
यावर्षी रंगभरी एकादशी सोमवार, १० मार्च रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान शिव लग्नानंतर पहिल्यांदाच माता पार्वतीला काशीला घेऊन आले, तेव्हा तो दिवस फाल्गुन शुक्ल पक्षाची एकादशी होती. त्याच दिवशी भगवान शिव यांनी माता पार्वतीसोबत होळी खेळली, त्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी बाबा विश्वनाथांची विशेष सजावट देखील केली जाते. चला आता आपण रंगभरी एकादशीची कहाणी जाणून घेऊया.
Rangpanchami Special Recipe बदाम दूध थंडाई
साहित्य- एक लिटर - बदाम पासून बनवलले दूध दहा - भिजलेले बदाम दहा -काजू एक टेबलस्पून - खसखस एक टेबलस्पून - बडीशेप चार -काळी मिरी दोन- हिरव्या वेलची एक - दालचिनीचा छोटा तुकडा एक टेबलस्पून - गुलाबजल एक टेबलस्पून - मध किंवा गूळ
हुताशनी पौर्णिमा 2025: धर्माच्या नावाखाली बोंब मारणे योग्य आहे का?
होळीच्या सणात, होळी पेटवल्यावर 'बोंब मारणे' म्हणजे तोंडावर हात ठेवून मोठा आवाज करणे, ही एक पारंपरिक पद्धत आहे, जी मनातील नकारात्मक भावना दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी केली जाते. होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा पहायला मिळते. त्यामागील शास्त्र म्हणजे मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्यासाठीचा विधी. हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. या किंकाळीला ‘हुताश्न’ असे म्हणतात. लोक तोंडातून आवाज काढतात आणि हाताने मुठ करून तोंड झाकतात. तोंडावर हात उलटा ठेवून बोंब मारण्याच्या मुद्रेमुळे व्यक्तीच्या विचारांना बाहेर पडण्यास गती प्राप्त होते. या कृतीतून वातावरणात आकाशतत्त्वात्मक काळे कण पसरुन त्यांचे विघटन होते. अर्थातच नकरात्मकता दूर होते. वाईट शक्तींचे आक्रमण होत नाही. आणि जळत्या होळीतून चैतन्य, तेजतत्त्व आणि शक्ती प्राप्त होते.बोंब मारल्याने मनातील राग, द्वेष, आणि वाईट भावना दूर होतात असे समजले जाते.
होळी खेळताना मोबाईल कव्हरवर रंग लागल्यास या सोप्या पद्धतींनी काढून टाका
मीठ- तुम्ही मीठाच्या मदतीने फोन कव्हरवरून होळीचे लाल, गुलाबी आणि हिरवे रंग काढू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम पाणी गरम करावे लागेल. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. नंतर ते चांगले मिसळा. यानंतर या पाण्यात मोबाईल कव्हर टाका. लक्षात ठेवा पाणी जास्त गरम नसावे. ते पाण्यात टाका आणि 5 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर मऊ ब्रशच्या मदतीने डाग असलेल्या भागाला हलके घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आता तुम्हाला दिसेल की तुमचा मोबाईल कव्हर नवीनसारखा चमकू लागला आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती
भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली. ही योजना महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. या योजनेचा उद्देश स्वयं-मदत गटांद्वारे महिलांना वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देणे आहे.
पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी
हे कार्यक्रम कार्यालयात केले जाते आणि लग्नाच्या एक दिवसापूर्वी हे विधी करतात.वराचे पिता वधुची पूजा करतात. तिचे औक्षण करून तिला कुंकु लावून पेढयाचा पुडा, साडी, दागिने, देतात.वराची आई मुलीची ओटी भरते. याला वांग्ड्निश्चय म्हणतात.
देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या
घरात लग्न किंवा मुंज असली की कार्याच्या एक दिवस आधी देव देवक केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी हा विधी कार्यालयात केला जातो. वर आणि वधू पक्षाचे देव देवक वेग वेगळे बसवले जाते.
मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा
अनेकांकडे ग्रहमख विवाहाच्या आदल्या दिवशी करतात तर काही ठिकाणी लग्नाच्या पाच दिवस अगोदर देखील करतात म्हणजेच विवाहाच्या दिवशी ग्रहमख केलेल्या नंतर पाचवा दिवस येतो. तसेच अनेक ठिकाणी ग्रहमख याला ग्रहयज्ञ देखील म्हणतात