सोमवार, 17 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
आता कोठे धावे मन
माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
नाम घेता उठाउठी Vitthal Bhajan
विठू माऊली तू माऊली जगाची
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
वेढा वेढा रे पंढरी
वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी || १ ||
चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल
आपल्या कुंडलीत सूर्य दुर्बळ पडू नये आणि आपल्याला अनिष्ट काळ पाहवा लागू नये यासाठी रविवारी अर्थातच सूर्य वारी काही काम असे आहेत हे करणे टाळावे. ज्यानेकरुन आपला पूर्ण आठवडा आनंदात पार पडू शकतो. आपल्या शास्त्रात बर्याच अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील हे माहीत असलं पाहिजे की रविवारी कोणते असे कामं आहे जे मुळीच करू नये.
श्री गजानन महाराज भजन
दतरूपी गजानन, सत्यरूपी गजानन । देवरूपी गजानन, तुम्हा आम्हा पावो । आम्ही गजाननामया भजनात नहातो ।।१।।
सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची| सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची| कंठी झळके माळ मुक्ताफळांची || १ ||
कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज
गोदड महाराजांचा जन्म शके १६ श्रावण शुध्द दशमी गुरुवार पुष्प नक्षत्रावर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका येथे उदयपूरचे भोसल्यांच्या राजघराण्यात झाला. त्यांचे आजोळ हे कर्जत (तत्कालीन कर्णग्राम) येथे होते. अमृतसिंह किंवा अमृत असे त्यांचे जन्मनाव होते, परंतु पुढे ते गोदड महाराज याच नावाने ओळखले गेले. वडिल भिकाजी हे राजस्थानातील उदयपुर संस्थान येथील राजवंशातील होते तर आई चंद्रभागा या कर्जत येथील तोरडमल कुटुंबातील होत्या. राजघराण्यात जन्म झाला असला तरी लहानपणापासून कोणत्याही भौतिक गोष्टींची लालसा त्यांच्या मनात नव्हती.
संत निर्मळाबाई माहिती
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात या अनेक संत होऊन गेले त्यांत महिला संत देखील होऊन गेल्या ज्यांनी आपल्या भक्तीने या भारत भूमीमध्ये एक स्थान निर्माण केले आहे. आज देखील संतांचे साहित्य आपल्याला जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन करतात तसेच यापैकी एक संत म्हणजे संत निर्मळा होय. संत निर्मळा यांनी पंढरीच्या विठूरायाची भक्ती केली व भक्तिमार्गाचा पाय रोवला १४ व्या शतकातील संत निर्मळा ह्या महाराष्ट्रामधील एक संत व कवयित्री देखील होत्या.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी सर्वप्रथम प्रकटले. या दिवशी सुमारे ३० वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
श्री गजानन महाराज बावन्नी
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।। उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
Puja ghar vastu : घरातील देवघर किंवा मंदिर खूप महत्वाचे आहे. त्यात काय ठेवावे आणि काय ठेऊ नये. निषिद्ध वस्तू ठेवल्या असतील तर भांडणांमुळे घरात अशांतता येईल, मानसिक ताण येईल किंवा आर्थिक प्रगती थांबेल. त्यामुळे जाणून घ्या पूजा कक्षात काय ठेवू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह १६ मे १६४० रोजी सईबाई निंबाळकर यांच्यासोबत पुण्यातील लाल महालात बालपणीच झाला. या शिवाजीराजांच्या प्रथम पत्नी होत, राजे संभाजी यांचे पुत्र होते. सोयराबाई मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. ज्यांच्यासोबत १६४१ साली विवाह झाला. ज्यापासून त्यांना दोन मुले झाली. एक मुलगी बालीबाई आणि मुलगा राजाराम. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी तिसरे लग्न बाजी प्रभू प्रधान ह्यांची कन्या आणि पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर ह्यांचाशी १६५३ मध्ये केले. महाराजांनी देह सोडल्यावर ह्या देखील त्यांच्या समवेत रायगडावर सती झाल्या. शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचे नाव महाराणी सगुणाबाई शिर्के होते. त्यांच्यापासून महाराजांना एक मुलगीही झाली. पाचव्या पत्नीचे नाव महाराणी पुतळबाई पालकर होते. सहावी पत्नी महाराणी काशीबाई जाधव, सातवी पत्नी महाराणी लक्ष्मीबाई विचारे आणि आठवी पत्नी महाराणी गुणवंतबाई इंगळे होत्या.
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
Kitchen hacks : ताजी फळे आणि भाज्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी इत्यादी बेरीज चविष्ट आणि आरोग्यदायी असतात, परंतु त्यांची ताजेपणा आणि पोषण टिकवून ठेवण्यासाठी त्यांना योग्यरित्या स्वच्छ करणे महत्वाचे आहे. तसेच या काही सोप्या टिप्स अवलंबून तुम्ही तुमच्या बेरीजचा ताजेपणाने परिपूर्ण ठेवू शकता. तर चला जाणून घेऊ या या सोप्या ट्रिक.