Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs PAK Asia Cup T20 : भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने भिडणार

Updated: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (10:47 IST)
 
याआधीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. टीम इंडियाला हाच फॉर्म कायम ठेवायचा आहे आणि आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग पाचवा विजय नोंदवायचा आहे. 28 ऑगस्टच्या विजयापूर्वी भारताने 2016 मध्ये पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात नऊ विकेट्स राखून पराभव केला.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 फेरीचा हा सामना 4 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. पहिला चेंडू सायंकाळी साडेसात वाजता टाकला जाईल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Asia Cup 2026 महिला आशिया कप युएईमध्ये खेळला जाऊ शकतो! लवकरच अधिकृत घोषणा होणार

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात मोठा बदल, जसप्रीत बुमराहच्या जागी बदली खेळाडूची घोषणा

Asian Legends League 2026 मध्ये भारताने पाकिस्तानला २ गडी राखून पराभूत केले

बीसीसीआयने श्रीलंका मालिकेपूर्वी सुभदीप घोष यांची नवीन फील्डिंग कोच म्हणून नियुक्ती केली

हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचले

पुढील लेख
Show comments