Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे उशिरा पोहोचल्याने 400 विद्यार्थ्यांची चुकली परीक्षा

Updated: सोमवार, 6 मे 2019 (10:39 IST)
 
म्हैसूरमार्गे हंपी ते बंगळुरू अशी चालवली जाणारी हंपी एक्स्प्रेस रविवारी सकाळी 7 वाजता बंगळुरूत पोहोचणे आवश्यक होते.
 
या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी 2 वाजता होती, मात्र ट्रेनला 7 तासांपेक्षा जास्त उशीर झाला आणि दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी ही ट्रेन बंगळुरूला पोहोचली. या घटनेमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी ट्वीट करून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या.
 
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे एक ट्वीटही केले आहे. "तुम्ही तुमच्या यशाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेता, मग सहकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेची जबाबदारी घेणार का?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments