Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वादळाच्या काळात नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

Updated: बुधवार, 3 जून 2020 (21:52 IST)
बॅटरीवर चालणारी उपकरणं चार्ज करून ठेवा, तसंच राखीव इलेक्ट्रिक यंत्र जसं की बॅटरी टॉर्च आणि पावर बँक हेसुद्धा चार्ज आणि सज्ज करून ठेवा.
विद्युत उपकरणं तपासा. जोरदार पाऊस होत असेल तर शक्यतो बंद करून ठेवा.
दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा. इतर कोणत्याही खात्री नसलेल्या बातम्या पसरवू नका.
आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा. त्यात पुरेसं पाणी, अन्नसाठा आणि औषधी, इत्यादी गरजेच्या वस्तू ठेवा.
मोठं तात्पुरतं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.

 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments