Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिरने कापला केक, सत्यमेव जयतेबद्दल केला खुलासा!

Updated: मंगळवार, 14 मार्च 2017 (14:00 IST)
 
सत्यमेव जयतेची माझी संपूर्ण टीम महाराष्ट्रात पाण्याच्या संदर्भात काम करत आहे. या कामाला आम्ही 24 तास देतो म्हणून आम्ही टीव्हीवर सत्यमेव जयते शो नाही आणू शकत आहोत.  
 
आमिरने म्हटले, 'फिल्म 'दंगल'ची लोकांनी फार प्रशंसा केली ही आमच्यासाठी फारच मोठी बाब आहे. पुढे आमिर म्हणाला, 'मी सध्या 'ठग' चित्रपट करत आहो. जूनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होईल.' या चित्रपटात मला अमितजींसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मला फारच आनंद होत आहे.  
 
आमिर नेहमी आपल्या वाढदिवसानिमित्त मीडिया समोर येतो. आमिरने त्याचा बर्थडे केक मीडियासमोर कापला. 

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

शुगर डॅडी' वादावरून गोविंदाच्या पत्नीच्या समर्थनार्थ पुढे येत काश्मिरा शाहने केले विधान

गंभीर दुखापत झाल्यामुळे गौरव खन्ना 'खतरों के खिलाडी'मधून बाहेर पडला

रक्षाबंधन विशेष सुट्टीच्या काळात फिरायला जायचे का? कमी खर्चात सहलीसाठी ही ठिकाणे सर्वोत्तम

अक्षय कुमार १३ वर्षांनंतर विपुल शाहसोबत 'समूक'मध्ये आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात परतत आहे

राष्ट्रगीत गाताना अडखळल्यामुळे हिना खान ट्रोल झाली

पुढील लेख
Show comments