Festival Posters

अरबाज- मलाइका का घेतं नाहीये घटस्फोट?

कधी काळी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाणारी अरबाज आणि मलाइका यांच्या वाद एवढे वाढले की मलाइका ने खान सरनेम लावणेही सोडले. मलाइका तर दिवाळीनंतर घटस्फोटासाठी अर्जी लावणार होती परंतू तिला असे करण्यापासून रोखले गेले.
 
तसं तर मलाइका कोणाच ऐकत नाही. तिला जसे वागायचे असेल ती तशीच वागते तरी या वेळेस कुटुंबाच्या दबावामुळे तिला आपला निर्णय टाळावा लागला. खान आणि अरोरा या दोन्ही कुटुंबाचे म्हणणे आहे की घटस्फोटासाठी घाई करणे योग्य नाही. विचार-विमर्श करून पाऊल उचलले पाहिजे.
सगळ्यांचे म्हणणे आहे की दोघांही जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करायला हवी. दोघांच्या लग्नाला 18 वर्ष झाली असून त्यांना एक मुलगा आहे. खान कुटुंब तर घटस्फोटाच्या अगदीच विरोधात आहे. कारण तिथे फक्त प्रेमाचे किस्से बघायला मिळतात.
 
सध्या तरी अरबाज आणि मलाइका वेगळे राहत आहे. परंतू करवा चौथच्या दिवशी दोघांनी एकमेकासोबत डिनर केल्याची बातमी आहे. बहुतेक दोघांना पुन्हा एकत्र करण्यासाठी कुटुंबातील लोकांनी हे जुळवून आणले असावे.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी'चा दमदार टीझर प्रदर्शित, २६/११ कसाब खटल्याच्या आठवणी जागवणार

'दुल्हनिया ले आयेगी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, खुशली कुमार एका अनोख्या अंदाजात

भारतातील अशी ७ ठिकाणे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही

'तारक मेहता'मधील बागावर दुःखाचा डोंगर कोसळला, तन्मय वेकारियाच्या वडिलांचे निधन

महाराष्ट्राचा लोहगड किल्ला पुन्हा चर्चेत; सूर्यास्तानंतरचे आवाज आणि सावल्या! रहस्ये अजूनही उलगडलेली नाही

पुढील लेख
Show comments