Festival Posters

भारताचा पहिला अर्थसंकल्प

आधुनिक भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात करण्याचे श्रेय ब्रिटिश-भारताचे पहिले व्हाईसरॉय लार्ड कॅनिंग यांना जाते. 1856-62 पर्यंत ते भारतात होते. 1857च्या उठावानंतर 1859 मध्ये पहिल्यांदा एक अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांना व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीचे अर्थसदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
 
यानंतर जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रुवारी 1860 ला व्हाईसरॉय परिषदेत पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. ब्रिटिश अर्थमंत्र्यांच्या परंपरेचे अनुकरण करत त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या आर्थिक स्थिती विषयाची माहिती आणि सर्वेक्षण सादर केले. यामुळे जेम्स विल्सन यांना भारतीय अर्थसंकल्पाचे संस्थापक म्हणू शकतो.
 
1860 नंतर दरवर्षी व्हाईसरॉय परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू झाली. इंग्रजांचे राज्य असल्याने भारत प्रतिनिधींना या काळात आपले मत मांडण्याचा अधिकार नव्हता. 1947 देश स्वतंत्र झाला. आणि यानंतर भारतीय संसद आणि विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ लागले. स्वातंत्र्यापूर्वी एकच अर्थसंकल्प संसदेत सादर केला जात असे. कालांतराने यात बदल होत गेले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित होणार,मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले-आरोग्यसेवा क्षेत्रातील परिवर्तनात्मक प्रवासाची सुरुवात

शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? काँग्रेस हायकमांडने विलीन करण्याचा मोठा प्रस्ताव दिला

LIVE: शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठाच्या परिसरात भव्य आंदोलन जमले

ठाण्यात रस्त्यावर थुंकण्यापासून रोखल्याबद्दल वृद्ध व्यक्तीला मारहाण केली; मुख्यमंत्रींच्या हस्तक्षेपनंतर कॅब चालकाला अटक

पुढील लेख
Show comments