Dharma Sangrah

अर्थसंकल्पामधील गोपनीयता

अर्थसंकल्प तयार करण्याची सुरवात साधारणतः सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. डिसेंबरअखेर सारी मंत्रालये आपापल्या अनुदानाबद्दलची मागणी सरकारकडे करतात. यानंतरच बजेटच्या कामाला वेग मिळतो. हा आतापर्यंतचा नित्यक्रम आहे. या सार्‍या प्रक्रियेत दोन घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. यात पहिली बाब म्हणजे कर प्रस्ताव आणि दुसरी बाब म्हणजे नवीन आर्थिक योजनांची घोषणा. या दोन्ही प्रस्तावांवर निर्णय राजकीय पातळीवर केला जातो. 
 
याची माहिती केवळ अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना असते. प्रत्येक मंत्रालयाला नव्या योजनांची माहिती असते, परंतु यात अत्यंत गोपनीयता पाळली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळालाही याची माहिती केवळ एक तास आधीच दिली जाते. अर्थसंकल्प सादर करताना अत्यंत गोपनीयता पाळली जाते हे यातूनच स्पष्ट होते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

मनमानी भाडे आणि अवाजवीपणे राईड रद्द करण्याच्या वाढत्या तक्रारींनंतर ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर सरकारची कारवाई

"तुला मजा आली का?" ब्रिटीश तरुणीवर बलात्कार करून पाकिस्तानी आरोपीने विचारला निर्लज्ज प्रश्न

LIVE: राज्य सरकारने ॲप-आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली

महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला; हवामान विभागाने शेतकऱ्यांना खरीप पेरणीबाबत सल्ला दिला

शाळा १५ किंवा २२ जूनला नाही, तर ३० जूनलाच सुरू होणार; हायकोर्टाने शिक्षण विभागाचा निर्णय ठरवला अवैध

पुढील लेख
Show comments