Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद

Updated: रविवार, 25 एप्रिल 2021 (08:52 IST)
 
राज्यात ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७१, रायगड २०, नाशिक ३५, अहमदनगर ३०, पुणे २२, सोलापूर ४८, सातारा २३, रत्नागिरी २५, हिंगोली ११, लातूर २९, उस्मानाबाद १२, बीड २८, नांदेड ६१, अमरावती १०, यवतमाळ २५, नागपूर ५७, वर्धा २०, भंडारा २५, गडचिरोली २२ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. तर  ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ टक्के एवढे झाले आहे.
 
मुंबईत ५८६७ नवे रुग्ण
मुंबईत शनिवारी ५८६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६ लाख २२ हजार १४६ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १२ हजार ७२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये माकडांना दूर ठेवण्यासाठी हा माणूस वानरासारखे आवाज काढणार व्हिडिओ पहा

डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रणाबाबत मोठी घोषणा

सौरव गांगुली आणि त्यांच्या पत्नीला दोन धमकीची पत्रे मिळाल्याने सीएबीमध्ये खळबळ उडाली

मिचेल मार्शने टिम डेव्हिडचा विक्रम मोडून इतिहास रचला

पुढील लेख
Show comments