Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवभोजन थाळीने गाठला लाखाचा टप्पा

Updated: गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:59 IST)
जिल्ह्यात 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 केंद्रे ग्रामण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज 3500 थाळींचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रांमधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 1 लाख 18 हजार 074 आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा निति पुरवठा सुरू आहे. खुाल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे. जिल्हा आणि शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण सुरू आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 20 वितरकांद्वारे शहरात वितरण सुरु आहे..

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

"सर आणि मॅडम बाथरूममध्ये रोमान्स करतात...शिकवत नाहीत!"; विद्यार्थ्यांच्या गंभीर आरोपांनंतर शाळेत खळबळ, चौकशीचे आदेश!

‘मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस’, संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

SBI ग्राहकांना महत्त्वाची सूचना जाहीर! वाचा

'वंदे मातरम'ऐवजी लता मंगेशकर यांचे गाणे वाजवल्याने एकनाथ शिंदे नाराज; संजय निरुपम यांची काँग्रेसवर टीका

LIVE: मुंबईतील 'बेस्ट'च्या ताफ्यात १५० नवीन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस सामील होणार

पुढील लेख
Show comments