Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी सरकारमध्ये 4 वर्षांत भूकबळीत मोठी वाढ

Updated: सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (12:42 IST)
 
केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी समस्या आव्हान ठरताना दिसत आहे. कारण, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत सातत्याने मागे पडत आहे. भूकबळी संपविणार्‍या देशांच्या या यादीत 2014 साली भारत 55 व्या स्थानावर होता. त्यानंतर, सन 2015 मध्ये हे स्थान 80 पर्यंत जाऊन पोहोचले होते, तर 2016 मध्ये 97 आणि 2017 मध्ये 100 अशी घसरण भारताची झाली आहे. यंदा म्हणजेच 2018 मध्ये भारत या यादीत 103 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर या यादीत पाकिस्तान 106 व्या क्रमांकावर आहे. ज्या देशासोबत भारत स्पर्धा करतो, तो चीन या यादीत 25 व्या स्थानावर आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षांचा अभ्यास केल्यास देशातील भूकबळी संपविण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 
 
ग्लोबल हंगर इंडेक्सकडून जागतिक, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावरील भूकबळीचे आकलन करण्यात येते. भूकबळी कमी करण्याच्या लढाईतील प्रगती आणि समस्यासंदर्भात दरवर्षी एक सर्वेक्षण केले जाते. देशातील किती नागरिकांना गरजेनुसार जेवण मिळत नाही, याचा अहवाल या संस्थेकडून तयार केला जातो. म्हणजे, देशात किती प्रमाणात कुपोषण आहे, याचा अभ्यास या संस्थेकडून केला जातो. त्यामध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या किती चिुकल्यांचे वजन आणि उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे हे पाहण्यात येत.  
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

"माझ्या बॅगेत बॉम्ब आहे..." प्रवाशाच्या वक्तव्यामुळे इंडिगोचे विमान उड्डाणापूर्वी थांबवले! मुंबई विमानतळावर खळबळ

शेगावहून पातूरला परतणाऱ्या भाविकांचा अकोला-बाळापूर महामार्गावर अपघात; १ ठार तर २ जखमी

दिल्ली उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने घबराट, तपास सुरु

खासदारांवर गुन्हेगारी आरोप असताना 'विकसित भारत' कसा घडणार? सोनम वांगचुक यांची 'दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची' हाक!

LIVE: बाजार उपकर रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील व्यापारी असहकार आंदोलन सुरू करणार

पुढील लेख
Show comments