Dharma Sangrah

गोव्याच्या गायी तळलेल्या मासोळ्या खाऊन मासांहारी झाल्या, पाच दिवसात होती शाकाहारी

शाकाहारी लोकांना मासांहारी बनताना आपण बघितलं असेल परंतू काय आपण मासांहारी गायींबद्दल ऐकले आहे. नसेल ऐकले तर जाणून घ्या. असा दावा गोव्यात वेस्ट मॅनेजमेंट मंत्री मायकल लोबो यांनी केला आहे. त्यांना दावा केला आहे की आवारा फिरत असलेल्या गायी नॉन व्हेज खात आहे त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार केला जात आहे. या गायींना आता शाकाहारी करण्याची प्रक्रिया केली जात आहे. त्यांनी सांगितले की कलंगुट गावातील 76 आवारा गायींना गोठ्यामध्ये आणले जेथे त्यांना चणे आणि इतर शाकाहारी भोजन दिलं जात आहे.
 
उत्तर गोव्यातील अरपोरा गावातील एका कार्यक्रमात मंत्री लोबो म्हणाले की कलंगुट येथील गायी मासांहारी झाल्या आहेत. त्या चारा आणि शाकाहारी आहार घेत नाहीये त्यामुळे त्यांच्यावर उपचार केला जात आहे. चार-पाच दिवसात त्या पुन्हा शाकाहारी होतील.
 
लोबो यांच्याप्रमाणे येथील गायी फेकण्यात येणार्‍या तळलेल्या मासोळ्या आणि फ्राइड राईस खात होत्या. हॉटेलमध्ये उरलेलं पदार्थ खाऊन गायींचे सिस्टम माणसांसारखे झाले आहे. आधी या केवळ शाकाहारी पदार्थ खात होत्या आणि मासांहारी पदार्थाचा वास घेऊन त्याला तोंड न लावता पुढे निघून जायच्या मात्र आता आता त्या केवळ नॉन व्हेज खात आहे. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीकडून २३ जुलै रोजी बंदची हाक

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसनिमित्त २२ ते २९ जुलै दरम्यान 'हरित महोत्सव' आयोजित करण्यात येणार

उद्धव ठाकरे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी २२ जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर दाखल होणार

दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीने २३ जुलै रोजी बंदची हाक दिली

पुढील लेख
Show comments