Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Agriculture Day 2026 : महाराष्ट्र कृषि दिन; इतिहास आणि पार्श्वभूमी

Updated: मंगळवार, 30 जून 2026 (19:44 IST)
 
हरितक्रांतीचे प्रणेते 
६० च्या दशकात जेव्हा देश अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करत होता, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. म्हणूनच त्यांना 'महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक' म्हटले जाते. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून १९८९ मध्ये राज्य सरकारने १ जुलै हा दिवस 'कृषि दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
 
वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान
त्यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञान आणि 'तायचुंग', 'आयआर-८' सारख्या संकरित बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आणि स्वतः शेतात उतरून प्रयोग केले.
 
शेती क्षेत्रातील संशोधनाला गती देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथे चार स्वतंत्र कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ALSO READ: Vasantrao Naik Jayanti 2026 Vinmra Abhivadan in Marathi वसंतराव नाईक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन
तसेच "पुढच्या दोन वर्षांत जर आपण धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो नाही, तर मी स्वतः फासावर लटकेन," अशी ऐतिहासिक घोषणा त्यांनी केली होती आणि त्यांनी महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करून दाखवला. 
 
महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा कायापालट करणारे आणि राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त याकरिताच  हा दिवस साजरा केला जातो.
ALSO READ: वसंतराव नाईक जयंती: आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करणारे 'महानायक'
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास २९ तारखेपासून उपोषण सुरू करणार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पाच आउटलेट्सना फटका! एफडीएने परवाने निलंबित केले

India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

भारत विरुद्ध श्रीलंका सामना तिसऱ्या दिवशी लवकर सुरू होणार! किती वाजता सुरु होईल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments