Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदा निर्यातीवर बंदी

Updated: सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (10:44 IST)
 
देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव कमी व्हावेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं. केंद्राने 50 हजार टन कांद्याचा राखीव साठाही उपलब्ध करून दिला आहे.
 
कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने किरकोळ दुकानदारांना 100 क्विंटल तर घाऊक विक्रेत्यांना 500 क्विंटल कांद्याचा साठा करण्याची मर्यादा घालून दिली असल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

९ ऑगस्ट रोजी मुंबईत जंबो ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन्स रद्द

LIVE: मुंबईत मेट्रो स्कूल उडवून देण्याची महापौरांना धमकी

मुंबईत मेट्रो स्कूल उडवून देण्याची महापौरांना धमकी, पोलिसांकडून सायबर तपास सुरू

मुंबई उच्च न्यायालयाकडून रमेश म्हात्रे यांचा जामीन मंजूर, राज्य सोडण्याचे आदेश दिले

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, क्रिप्टो मालमत्तेचा एमपीआयडी कायद्यात समावेश

पुढील लेख
Show comments