suvichar

भारत बायोटेकने बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या

गुरूवार, 9 मार्च 2017 (10:46 IST)
भारत बायोटेक या व्हॅक्‍सिन (लस) बनविणाऱ्या कंपनीने सुरक्षा उपाय म्हणून बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या आहेत. मात्र या व्हॅक्‍सिनच्या बाटल्या परत मागविण्याचे कारण दर्जातील दोष नाही, तर त्यांच्या बॉक्‍सवरील मुद्रणदोष असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार परत मागविण्यात्‌ आलेली व्हॅक्‍सिन्स ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्‍सिन्स बॅचेसचे कॉंबोपॅक (कॉमव्हॅक 3 प्लस बायोहिब) आहे. तपासानंतर कंपनीने केंद्रीय आणि राज्य औषध अधिकारी, विपणन एजंट्‌स, लस प्रशासक आणि डॉक्‍टर्सना त्याबाबत माहिती दिली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

शिवसेना नेत्या शायना एनसी यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; आठ जणांची ४ लाख रुपयांची फसवणूक

फक्त एक शब्दात बदल आणि १० लाख रुपये गेले; सायबर फसवणुकी असा प्रकार पाहून पोलीस देखील थक्क झाले

नांदेडमध्ये छळाला कंटाळून शिक्षकाने दोन मुलांसह आपली कार नदीत घालून आत्महत्या केली

पावसात सोयाबीन-पिकात पिवळेपणा? शेतकऱ्यांनी तात्काळ करा 'हे' उपाय

शरद पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार

पुढील लेख
Show comments