Dharma Sangrah

भारताचा विकासदर 12.5 टक्के राहील

गुरूवार, 8 एप्रिल 2021 (10:14 IST)
भारतीय अर्थव्यवस्था आता कोरोना संकटातून सावरली आहे. उद्योगधंदे हळूहळू सावरत असून 2021 मध्ये भारताचा विकासदर विक्रमी 12.5 टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. ‘जीडीपी'च्या बाबतीत भारत चीनवर मात करेल, असा विश्वास नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
 
2020 मध्ये कोरोना संकटामुळे भारताचा ‘जीडीपी' उणे 8 टक्क्यांपर्यंत घसरला होता. भारतातील आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. बाजारपेठा पूर्वपदावर येत असल्याचे मागील काही महिन्यात दिसून आले असल्याचे नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आढाव्या  नुसार जीडीपीबाबत नाणेनिधीने 1 टक्का वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

OPPO Reno16 सिरीजची भारतात पहिली विक्री सुरू! जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

कलयुगी लेक! नोकरी आणि संपत्तीसाठी सख्ख्या आईची ७ लाखांची सुपारी देऊन हत्या

LIVE: महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य: १६ ऑगस्टपासून नियम लागू होणार

"ज्यांना कुत्राही विचारत नाही, ते मुख्यमंत्र्यांना शिव्या घालताहेत"; विधानसभेत फडणवीस विरोधकांवर भडकले

कॅबिनेट बैठक अर्धवट सोडून शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

पुढील लेख
Show comments