Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिस्त्री हटविणे ही गरजच - रतन टाटा

Updated: बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (10:30 IST)
टाटा पुढे उद्देशून लिहितात की कंपनीच्या संचालक मंडळाने विचारपूर्वक निर्णय घेतला असून   मिस्त्री यांना बाजूस केले  आहे. अत्यंत गांभीर्याने विचार केल्यानंतर मिस्त्री यांना हटविणे कंपनीच्या यशस्वी भविष्यासाठी आवश्यकच आहे, असा निष्कर्ष संचालक मंडळाने काढला आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. आपण स्वीकारलेली जबाबदारी हंगामी स्वरूपाची आहे. कंपनीला लवकरच योग्य नेतृत्व दिले जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे. सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांना लक्ष केले होते त्याचा परिणाम बाजारात सुद्धा झाला होता, आता टाटा समुहाचा बाजारातील पत सुधरवने आणि योग्य अध्यक्ष देणे हे काम आता रतन टाटा यांना करावे लागणार आहे.तर  मिस्त्री विरुद्ध टाटा हा वाद काही काल तरी सुरु राहणार आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली

गोंदियाजवळ बोलेरो आणि ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू

इराण विरुद्धचे युद्ध जिंकल्यास तेल, गॅस स्वस्त करण्याचा ट्रम्प यांचा दावा

सॅमसंगचा खिशाला परवडणारा नवा फोन बाजारात; 50MP कॅमेरा आणि 6.7-इंच डिस्प्लेसह भन्नाट फीचर्स!

आईच्या जिद्दीला सलाम! मुलींच्या शिक्षणासाठी रमाबाई अनवाणी मॅरेथॉन धावली आणि जिंकली

पुढील लेख
Show comments