Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Timepass.3- ‘अनन्या’ची जिद्द जागवणार ‘तू धगधगती आग’

Updated: मंगळवार, 12 जुलै 2022 (15:54 IST)
 
 आयुष्यातील एका कठीण प्रसंगावर मात करत ‘अनन्या’ जिद्दीने आणि खंबीरपणे लढत असल्याचे यात दिसतेय. ‘शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’ या टॅगलाईनचा अर्थ यातून स्पष्ट होत असून प्रचंड ऊर्जेने भरलेले हे गाणे आहे.
 
दिग्दर्शक प्रताप फड या गाण्याबद्दल म्हणतात, “या गाण्याची खासियत म्हणजे ज्यांनी बॅालिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली अशा विशाल ददलानी यांनी हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे हे गाणे विशाल यांनी गाताना खूपच एन्जॉय केले. त्यामुळे त्यांचातील या सकारात्मक लहरी यात गाण्यात आपसूकच आल्या आहेत. हे गाणे अधिकच बळ देणारे बनले.’'
 
निर्माता रवी जाधव म्हणतात, '' हे गाणे अतिशय प्रेरणा देणारे असून या गाण्याची संगीत टीम अतिशय तगडी आहे. विशाल ददलानी यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. यातील प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना अधिक भावतील.''
 
एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट, ड्रीमव्हीवर एन्टरटेन्मेंट व रवी जाधव निर्मित या चित्रपटाचे लेखन प्रताप फड यांनी केले आहे. ध्रुव दास, रवी जाधव व संजय छाब्रिया निर्मित ‘अनन्या’ येत्या २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनाक्षी सिन्हाचा व्हिडिओ व्हायरल, Gen Z ची माफी मागितली

पंजाबचे मुख्यमंत्री राजीनामा कधी देणार? श्वेता तिवारी यांनी 'झुरळ जनता पक्षा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

महादेव मंदिरातील हे शिवलिंग दर १२ वर्षांनी तुटते; त्याचे तुकडे कसे जोडले जातात ते जाणून घ्या

'स्पायडर मॅन' आणि मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये अडकला राजकुमार रावचा चित्रपट, निर्मात्यांनी 'प्रहार' पुढे ढकलला

मनोज मुंतशीर यांनी 'आदिपुरुष'बद्दल म्हटले, चित्रपटाचा बचाव करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती

पुढील लेख
Show comments