Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs ENG : कोहलीच्या पुनरागमनाबाबत BCCI ने दिले एक मोठे अपडेट

Updated: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (10:04 IST)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. गुरुवारी बीसीसीआयचे अधिकारी आणि निवड समिती यांच्यात बैठक होणार असून त्यानंतर पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. 
कोहलीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विराटने टीम मॅनेजमेंटशी चर्चा केलेली नाही आणि निवडकर्त्यांशीही चर्चा झालेली नाही. 
 
अधिकाऱ्याने असेही सांगितले की पण एक गोष्ट निश्चित आहे की विराट कोहली स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध घोषित करताच त्याला संघात समाविष्ट केले जाईल. विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने खेळला नव्हता. विराट दुस-यांदा वडील होणार असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतल्याचे समजते.
Edited By- Priya Dixit  
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; हा असेल अजेंडा

यशस्वी जैस्वालला आयसीसीकडून कठोर शिक्षा

दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये ईस्ट झोनची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल

India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

भारत विरुद्ध श्रीलंका सामना तिसऱ्या दिवशी लवकर सुरू होणार! किती वाजता सुरु होईल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments