Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी

Updated: शनिवार, 23 डिसेंबर 2017 (11:13 IST)

रोहित शर्माच्या विक्रमी शतकाच्या जोरावर भारतानं श्रीलंकेसमोर 261 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला 17.2 षटकांत सर्वबाद 172 धावांची मजल मारता आली. श्रीलंकेकडून उपुल थरंगा आणि कुशल परेरानं दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यजुवेंद्र चहलनं थरंगाला बाद करत टीम इंडियाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर कुलदीप यादवनं कुशल परेरासह तीन फलंदाजांना माघारी धाडत भारताचा मालिका विजय साजरा केला. तर यजुवेंद्र चहलनं 52 धावांत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

सुरुवातीला रोहित शर्मानं तुफानी फलंदाजी करताना 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं.   टीम इंडियानं उभारलेली ही टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

AFG In ODI WC : अफगाणिस्तानने आयर्लंडला तीन गडी राखून पराभूत केले, विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली

IND vs AFG T20: भारत सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार

कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ जाहीर

वेस्ट इंडिजला एकदिवसीय विश्वचषकात पुन्हा थेट प्रवेश मिळाला नाही, पात्रता सामने खेळणार

आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक

पुढील लेख
Show comments