Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिन सरकारच्या पाठीशी

Updated: मंगळवार, 4 जुलै 2017 (10:18 IST)
 
पृथ्वीची काळजी घेऊन ती चांगल्या अवस्थेत पुढच्या पिढीपर्यत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे, असे तो म्हणाला. भारतातल्या सर्व गाड्या 2030 पर्यत इलेक्ट्रि कार करण्याचे केंद्र सरकाराचे उद्धिष्ट आहे. सरकारचा हा प्रयत्न योग्य दिशेने होत असल्याचे तो म्हणाला. वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायी इंधन व्यवस्थेबाबातचे आपले मत तो मांडत होता. आपल्या 8 हायब्रीड या इलेक्ट्रिक गाडीचा अनुभव सुखद असल्याचेही त्याने सांगितले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आशिया कप क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येतील

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या २५ व्या वर्षी निवृत्त घेतली

श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला; शुभमन गिलला दुखापत

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार; ७ ऑगस्ट रोजी तीन दिवसांचा सराव सामना

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल केला; महिला संघ तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार

पुढील लेख
Show comments