Festival Posters

हैद्राबादमधील बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (17:28 IST)
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. हा कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबादमध्ये खेळवण्यात येईल. पार्थिव पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये आठ वर्षांनी पुनरागमन करत इंग्लंडविरुद्ध शानदार प्रदर्शन केलं होतं. मात्र यावेळी त्याच्याऐवजी रिद्धीमान साहाची निवड करण्यात आली आहे. तर अभिनव मुकुंद याचंही पुनरागमन झालं आहे. जयंत यादव आणि सलामीवीर मुरली विजय दुखापतीतून सावरले असून त्यांचाही संघात समावेश केला आहे.
 
कसोटीसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इशांत शर्मा अभिनव मुकुंद आणि हार्दिक पंड्या

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

भारताविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळालेला हा फलंदाज केन विल्यमसनची जागा घेईल

टीम इंडियाने पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत करून महिला टी२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात केली

पाकिस्तानला पराभूत करून भारताने महिला टी-२० विश्वचषकाच्या गुणतालिकेत स्थान मिळवले

IND vs AFG: शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला

IND W vs PAK W : भारत-पाकिस्तान सामना या वेळी सुरू होईल; सामना कुठे पाहायचा ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments