Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"अफसर कवि" हरिशंकर परसाई

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (16:03 IST)
 
“अफसर कवि” ही रचना मूल हिंदी भाषेत लिहिली गेली आहे. हे त्यांचे मजेदार-व्यंग्यात्मक काम आहे. हरिशंकर परसाई ह्यांची लिहिली "अफसर कवि",व्यंग रचना:-
 
"अफसर कवि"
एक कवी होते. ते राज्य सरकारचे अधिकारीही होते. जेव्हा अफसर सुट्टीवर गेला तेव्हा ते कवि व्हायचे आणि जेव्हा  कवी सुट्टीवर गेला की ते अधिकारी व्हायचे.
 
एकदा पोलिसांची  गोळीबार झाली आणि 10-12 लोक मारले गेले. त्यांचे आतील अधिकारी तेव्हा सुट्टीवर गेला आणि या घटनेनंतर कवी अस्वस्थ झाला. त्यांनी एक कविता लिहिली आणि प्रकाशित केली. कवितेत घटनेची आणि मुख्यमंत्र्यांची निंदा केली.
 
ही कविता कुणीतरी मुख्यमंत्र्यांना वाचून दाखवली. तोपर्यंत अधिकारी सुट्टीवरून परतले होते. त्यांना ह्याची माहिती पडली तर ते घाबरले आणि कवीला सुट्टीवर पाठवले. अधिकारी कवी यांनी एका प्रभावशाली नेत्याला धरलं. म्हणाले - मला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन चला. त्यांच्याशी माफी मिळून द्या. नेता त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. त्यांनी स्वतःचा परिचय दिला ही होता की कवीने मुख्यमंत्र्यांच्या चरणी डोकं ठेवलं. मुख्यमंत्री म्हणाले- हा तो कवी होऊच शकत नाही ज्यांनी ती कविता लिहिली होती.
 
त्यांचे  प्रमुख काम; कथा संग्रह:-
हँसते हैं रोते हैं, जैसे उनके दिन फिरे, भोलाराम का जीव; उपन्यास: रानी नागफनी की कहानी, तट की खोज, ज्वाला और जल; संस्मरण: तिरछी रेखाएँ; लेख संग्रह: तब की बात और थी, भूत के पाँव पीछे, बेइमानी की परत, अपनी अपनी बीमारी, प्रेमचन्द के फटे जूते, माटी कहे कुम्हार से, काग भगोड़ा, आवारा भीड़ के खतरे, ऐसा भी सोचा जाता है, वैष्णव की फिसलन, पगडण्डियों का जमाना, शिकायत मुझे भी है, उखड़े खंभे , सदाचार का ताबीज, विकलांग श्रद्धा का दौर, तुलसीदास चंदन घिसैं, हम एक उम्र से वाकिफ हैं, बस की यात्रा;

- हर्षिता बारगल

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: विद्यापीठांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पालघरमध्ये राष्ट्रविरोधी टेलिग्राम ग्रुपचा पर्दाफाश

Electric Scooter : बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, 3KWh बॅटरी आणि USB पोर्टसह आली

Ahilyabai Holkar Punyatithi 2026 Vinamra Abhivadan अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

सोलापूरात जिल्हा परिषद शाळेत स्लॅब कोसळून १३ विद्यार्थी जखमी

पुढील लेख
Show comments