Festival Posters

Sant Damajipant Information संत दामाजीपंत

Updated: शुक्रवार, 21 मार्च 2025 (15:58 IST)
ALSO READ: संत नामदेव महाराज
शके १३७६ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा त्यांनी अन्नाचे कोठारे बनवले होते. त्यांनी आपले सर्व धान्याचे कोठारे लोकांसाठी खुले करून दिले होते. तसेच सम्राटाने त्यांना अटक करण्यासाठी एक सेना पाठवली होती. व त्यांना बिदर येथे येण्याचा आदेश दिला होता. तसेच संत दामाजी पंतांबद्दल अशी दंतकथा प्रचलित आहे की, प्रवास करीत असतांना साक्षात विठ्ठलाने विठू महाराचे रूप घेतले आणि सम्राटाला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि पावती घेऊन ती दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. नंतर दामाजीपंतांची सुटका झाली. याकरिता सम्राट ने दामाजीपंत यांना बीदर दरबार बोलावून, त्यांना बंधनमुक्त करून सन्मानित केले, व त्यांना सांगितले की,तुमच्या विठु महार धन पोहचवले. आता मात्र संत दामाजी पंत आश्चर्यचकित होऊन विचारू लागले की, विठु महार कोण जे मला वाचवायला आले होते. आता मात्र त्यांना आश्चर्य वाटले जसे त्यांना समजले विठूमाऊली आली होती तसा त्यांचा पांडुरंगावरचा विश्वास अजून वाढला, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे आपले उर्वरित जीवन पांडुरंगाची सेवा करण्यात सोपवले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दुष्काळग्रस्त लोकांची सेवा केली यामुळे त्यांचे नाव अमर झाले. 
ALSO READ: संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज संपूर्ण माहिती
संत दामाजीपंत यांचे शके १३८२ मध्ये निधन झाले. तसेच पंतांची समाधी अगदी साध्या रूपात  होती. मग छत्रपतींचा पूत्र राजाराम यांनी  घुमटवजा येथे मंदिर उभारले. व या सुंदर मंदिरात विठ्ठल रुखमाई आणि  दामाजीपंत यांची मूर्ती स्थापन केली. 
ALSO READ: पहिल्या स्त्री-सद्गुरू संत मुक्ताबाई
मंगळवेढा मध्ये भौगोलिक विविधता आढळते.तसेच या ठिकाणी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

केतन अग्रवालला जखमी करून लग्न पुढे ढकलायचे होते, मग सिया- चेतने हत्या का केली?

LIVE: नागपुरात रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक करुन धिंड काढली

महिलांच्या घर सोडण्यामागे प्रेमप्रकरण मुख्य कारण; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट

साडी भेट न दिल्याने संतापल्या पत्नीने घेतला जीव! प्रेशर कुकरने डोक्यावर वार करून पतीची हत्या

पुढील लेख
Show comments