Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थोड्याशा मलाई पासून निघेल भरपूर तूप, फक्त या गोष्टी ठेवा लक्षात

Updated: बुधवार, 12 जून 2024 (16:49 IST)
तूप करण्यापूर्वी या गोष्टींकडे ठेवावे लक्ष-
रात्रीच्या मलाईमध्ये दही घालावे. सकाळ पर्यंत मलाई पूर्णपणे जमून जाईल. आता तुम्ही तूप बनवण्यासाठी तयार आहात, अनेक महिला खूप मलाई अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवतात यामुळे तिला वास यायला लागतो तर असे न करता रात्रीच ताजी मलाई दही मध्ये मिक्स करावी. 
 
तसेच आता मदतीला बर्फ घ्यावा. बर्फाच्या मदतीने तुम्ही मलाईमधून खुपसारे तूप काढू शकाल. रात्री जमवलेल्या मलाईला मिक्सरमध्ये घालावे. त्यामध्ये बर्फाचे पाणी मिक्स करत जा. तुम्ही पाहाल की लोणी निघण्यास सुरवात होईल. या लोणीमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालावे. यामुळे लोणीचे प्रमाण वाढेल. ही टीप खासकरून उन्हाळ्यात महत्वाची आहे. 
 
आता लोणीला ताकापासून वेगळे करावे. आता लहान गॅस वर कढईमध्ये हे घालावे व अर्ध्या तासाकरिता ठेवावे तसेच मधूनमधून चमच्याने हलवत रहा. कलर थोडा बदलल्या नंतर गॅस वरून खाली काढावे. व चाळणीच्या मदतीने गाळून मग डब्यामध्ये भरावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

अकबर-बिरबलची कहाणी : भक्तीचा विषय

पावसाळ्यात घरीच नैसर्गिक कोरफड आणि कडुलिंबाचा साबण बनवून आपल्या त्वचेचे रक्षण करा…

उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार 'छोले टिकिया'

नाश्त्यासाठी झटपट, मऊ आणि स्पंजी 'रवा ढोकळा' उत्तम पर्याय

पावसाळ्यात दूषित पाणी ठरू शकते धोकादायक, या खबरदारीच्या टिप्स नक्की पाळा

पुढील लेख
Show comments