Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभाविप विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करते

Updated: शुक्रवार, 3 मार्च 2017 (09:42 IST)
 
गुरमेहर कौर प्रकरणावरून संपूर्ण देशभरात अभाविपविरोधात आंदोलन पुकारले जात आहे. एकीएकडे बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्टँड अप इंडिया, असे नारे द्यायचे आणि दुसरीकडे एखाद्या मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या मुलींना बलात्काराची धमकी देणाऱ्या संघटनेला पोसायचं, असा कार्यक्रम सध्या देशात सुरु असल्याची टीका अदिती नलावडे यांनी यावेळी केली. आपल्या देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला आपले मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गुरमेहर कौरला चुकीचे ठरवणे अयोग्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरमेहर कौरला ट्रोल करणाऱ्या सेलिब्रिटीज आणि मंत्र्यांचाही त्यांनी निषेध केला. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments