Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामदेव बाबांचे वादग्रस्त विधान, झाले ट्रोल

Updated: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (09:45 IST)
 
एका जाहीर कार्यक्रमामध्ये रामदेव बाबांनी पेरियार स्वामींबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘सध्या एक मूलनिवासी आंदोलन सुरू आहे. म्हणे आम्ही मूलनिवासी आहोत आणि बाकी सगळे बाहेरून आले आहेत. रामास्वामी पेरियारसारखी काही नास्तिक माणसं जे इश्वराला मानणाख्यांना मूर्ख, इश्वराचा प्रचार करणाऱ्यांना धूर्त आणि धर्माला विष म्हणतात त्यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. हा वैचारिक आतंकवाद फार धोकादायक आहे. हा वैचारिक आतंकवाद देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे’, असं रामदेव बाबा एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. याच वक्तव्यावरून त्यांना ट्रोल केलं जात असून त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी नेटिझन्स करत आहेत. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments