Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपा नेते पियुष गोयल यांनी सरकारतर्फे दिले आहेत प्रत्युत्तर

Updated: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (12:58 IST)
- इमानदारीने कमावलेल्या पैशांवर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीयेत - पियुष गोयल
- ५ चोरांमुळे इतर ९५ सर्वसामान्य लोकांवा भरपाई करावी लागते. हे चित्र बदलण्यासाठीच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला - पियुष गोयल
- रिझर्व्ह बँक बोर्डाच्या सूचनेनंतरच ५०० व १००० च्या नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला - पियुष गोयल
- बँकेत पैसे भरण्याचा गरिबांना त्रास होत नाहीये, मात्र काळा पैसेवाले, पैसे लपवणाऱ्यांचेच धाबे दणाणले आहे - पियुष गोयल
- दु:खी होण्यापेक्षा सर्व पक्षांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे - पियुष गोयल
- भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला पायबंद घालण्याच्या मुद्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेने बहुमताने निवडून दिले होते - पियुष गोयल
- नोटबंदीचा हा मुद्दा अतिशय संवेदनशील असून पंतप्रधानांनी राज्यसभेत येऊन या चर्चेत सहभाग घ्यावा - मायावती, बसपा प्रमुख.
- देशात पहिल्यांदाच इमानदार लोकांचा सन्मान झाला आहे आणि बेईमान लोकांचे नुकसान - पियुष गोयल
- सामान्य जनतेने पंतप्रधानांच्या (नोटबंदीच्या) या निर्णयाचे स्वागत केले असून ते खुश आहेत - पियुष गोयल
- काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल सरकारतर्फे देत आहेत प्रत्युत्तर

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments