suvichar

आसामध्ये पूराने हाहाकार

Updated: शनिवार, 22 ऑगस्ट 2015 (11:50 IST)
या पूराचा १३ जिल्ह्यांतील तीन लाखावर लोकांना फटका बसला आहे. गावांचा संपर्क तुटला असून अनेक लोक पूरात अडकले आहेत. सरकारकडून त्यांच्यासाठी मदतकार्यास सुरुवात झाली आहे. बोंगाईगाव, चिरांग, बारपेटा, जोरहट, बस्का, सोनितपूर आणि दिब्रूगढ या जिल्ह्यांतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.  ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गावांत शिरले आहे.
 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसाममधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचाव व मदतकार्यात केंद्राकडून सहकायार्ची ग्वाही दिली.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

Show comments