Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नित‍ीश- केजरींची युती

Updated: गुरूवार, 20 ऑगस्ट 2015 (10:15 IST)
 
काही लोकांना केवळ मोदी यांच्यावर टीका करून राजकारण केल्यासारखे वाटते. हे प्रदीर्घ काळापासून सुरू असून प्रत्येकवेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते. आता प्रयोग करण्यात येत आहेत. दिल्ली आणि बिहारचे मुख्यमंत्री एकत्रपणे मोदींवर एका सुरात टीका करत आहेत. पण त्यांचे गीत बेसूर झाले आहे. जेव्हा हे दोन्ही मुख्यमंत्री जमिनीवर येतील त्यावेळी त्यांना वास्तव समजेल, अशा शब्दांत भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली आहे. 
 
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एका मंचावर एकत्र आले होते. दिल्लीस्थित बिहारमधील मतदारांना जोडण्यासाठी दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या बिहार सन्मान संमेलन कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नितीशकुमार बुधवारी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर नक्वी बोलत होते.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

Show comments