Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘जीएसटी’वरुन रणकंदन

Updated: बुधवार, 12 ऑगस्ट 2015 (10:33 IST)
लोकसभा निवडणुकीतील पराभव अद्याप पचवता आलेला नाही, अशा शब्दांत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कॉँग्रेसवर आपला संताप व्यक्त केला. देशाचा विकास रोखणे हा यांचा मुख्य उद्देश आहे. अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा, असे काँग्रेसला मुळीच वाटत नाही. काँग्रेसने अन्य मुद्द्यांच्या आडून कामकाज बंद पाडू नये. अर्थव्यवस्थेच्या विकासाला विरोध आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, कामकाज सल्लागार समितीला वेळ न दिल्याने या जीएसटी विधेयकावर चर्चा केली जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

Show comments