Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप खासदार पातोले यांचा राजीनामा, मोदींवर टीका

Updated: शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (16:21 IST)
देशाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण बहुमत असलेल्या एखाद्या पक्षाच्या खासदाराने या पद्धतीने राजीनामा दिला आहे. पातोले यांनी सरकारच्या शेती विषयक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. गुजरात निवडणुकीच्या मतदानाआधी, भाजप सरकारमधील खासदाराने राजीनामा देणे, हे निश्चितच भाजपसाठी धक्का देणारे ठरणार आहे.

पातोले हे अनेकदा मोदी आणि सरकारवर जोरदार टीका करत होते. पक्षा विरोधात त्यांनी अनेकदा सार्वजनिक वक्तव्य देखील केले होते. तर ते अनेक इतर नेत्यांची भेटगाठ घेत होते. नाना पटोले हे महाराष्ट्रातून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून खासदार त्यांनी. राष्ट्रावादीचे उमेदवार शरद पवार यांचे निकटवर्तीय  प्रफुल्ल पटेल यांचा  १ लाख ३८ हजार ८१८ मतांनी पराभूत करून विजयी मिळविला होता.

पटोले यांनी आपला राजीनामा लोकसभा सभापतीकडे पाठविला आहे. कोणत्या पक्षात जाणार हे अजून निश्चित नाही असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून मोदीन सोबत माझे जमत नव्हते त्यांना आमच्या मागण्या मान्य नव्हत्या त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे. जे सरकार सामान्य नागरिकांचे ऐकत नसेत ते कसले सरकार अशी टीका त्यांनी केली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, नाशिक मधील घटना

सावधान! महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा, जळगाव, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये रेड अलर्ट

Perennial Agriculture : बहुवार्षिक शेती म्हणजे काय?

पुढील लेख
Show comments