Festival Posters

टीका करण्यासाठी भाजपाला भारतरत्न दिला पाहिजे : राऊत

Updated: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:41 IST)
 
संजय राऊत म्हणाले “भाजपाला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. टीका करण्यात त्यांचा हात कुणी हात धरु शकत नाही. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चाललं आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहित नसावं. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावं” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

"खिशात पावडर टाकून आयुष्य उद्ध्वस्त करेन!"; मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसाची थेट धमकी

LIVE: ठाकरे बंधूंचा विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायावरून सरकारला धडा शिकवण्याचा संकल्प

पेपर लीक प्रकरणांवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाष्य; फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा

'रील्स'ची आवड असलेल्या ३ बहिणींनी एकाच कॅमेरामनशी केला विवाह; अमरोहामध्ये हिंदू संघटनांचा संताप

Hero MotoCorp ची बाईक ७,६३५ रुपयांनी झाली स्वस्त; नवी किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments