Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Weather Update राज्यात थंडीचा कडाका वाढणार, अनेक जिल्ह्यांतील तापमानात घट

Updated: मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 (08:54 IST)
 
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले तर अनेक भागात पाऊस पडला. मात्र आता ढगाळ वातावरण कमी झालं आहे.  तर राज्यात अनेक भागात गारठा जाणवू लागला आहे. अशात महिन्याच्या अखेरीस राज्यात कडाक्याची थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
याचा चांगला परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होणार असून गहू, हरबरा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, कोकण, कोल्हापूर या ठिकाणी अवकळी पावसाने जोरदार हजेरी लाल्यामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 
 
दरम्यान पुन्हा पुढील 24 तासात राज्याच्या काही भागात पाऊस तर काही भागात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments