Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकार्यक्षम कुलगुरूंना हटवण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

Updated: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (11:43 IST)

ऑनलाईन पेपर तपासणीचा घाट घालत पंचेचाळीस दिवसात निकाल लागणे अपेक्षित असताना विद्यापीठाने ह्या कायद्याचे उल्लंघन केले. पेपर तपासणी प्रक्रिया लांबणीवर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विदेशातील प्रमुख विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते वंचित राहिले आहेत.

ऑनलाईन पेपर तपासणीची संपूर्ण माहिती राज्यपालांना दिलेली नव्हती. विद्यापीठाने अनुभवी कंपनीला हे कंत्राट न देता मेरीट ट्रॅक या कंपनीला कंत्राट दिले. ऑनलाईन पेपर तपासणीचे प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्रात लागू झाल्यानंतरही ३ महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समिती किंवा प्र-कुलगुरू यांची नियुक्ती केली नाही. अजूनही मुंबई विद्यापीठासाठी पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रकाची नेमणूक कुलगुरू करू शकलेले नाहीत. या सर्व गैरव्यवहारांबाबत ताबडतोब चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

काँग्रेस मुख्यालयात जोरदार वाद! 'वंदे मातरम'वरून राहुल आणि सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यांवर भाजपचा हल्लबोल

पुढील लेख
Show comments