Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर

Updated: बुधवार, 16 ऑगस्ट 2017 (09:25 IST)
 
गेली 4 वर्ष दुष्काळ सहन करत घर सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना नापिकीने, कधी अवकाळीने, कधी गारपिटीने तर कधी अतिवृष्टीने मारले आहे. डोक्‍यावर असलेले कर्ज आणि खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी धीर धरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता नविन संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याच्या खोटारडे अंदाजावर विश्‍वास ठेवत शेतकऱ्यांनी दिरवेगार स्वप्न पाहिले. मात्र, मागील दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने हि हिरवी स्वप्ने आता करपू लागली आहेत. खरीपाची पिके पाण्याअभावी वाळत असताना नांगर फिरवण्याशिवाय मार्ग दुसरा नसल्याचे शेतकरी वर्गात बालले जात आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही वेगवेगळ्या विषयांवर विधानसभेत आणि लोकसभेत रणकंदन माजले असताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानीसोबतच सुलतानी मार सहन करण्याची वेळ आली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गौरीच्या आगमनाआधी लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट? ऑगस्टच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेत पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला गुन्हे शाखेने अटक केली

Bristy Mukherjee Death : ममता बॅनर्जी यांची भाची ब्रिस्टी मुखर्जी यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तपास सुरू

नीट आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, दिल्लीसह ५ राज्यांमधील एफआयआर रद्द

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय; कुकडी सिंचन प्रकल्पासाठी ५,७०४ कोटी रुपयांची मंजुरी

पुढील लेख
Show comments