suvichar

खडसेंनी आपला जवाब बदलला असा आरोप

बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (16:33 IST)
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि जामीन घोटाळ्यात नाव आल्याने अडचणीत आलेले भाजपा नेते एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांनी आपला जवाब म्हणजेच साक्ष बदलली असा आरोप त्यांच्यावर होत आहे. यामध्ये पुण्याजवळच्या भोसरीतील एमआयडीसी जमीनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे झोटिंग समितीसमोर हजर झाले होते . यावेळी खडसेंनी या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल माहितच नसल्याचा साक्ष  नोंदवल्याचा दावा एमआयडीसीच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळं खडसेंनी भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यात आपला जबाब बदलल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. आधी त्यांनी ही जमीन एमआयडीसीची नाही असं वक्तव्य केलं होत. पण त्यानंतर त्यांनी थेट घूमजाव करत आपल्याला माहितच नाही, असा जबाब नोंदवला असा दावा एमआयडीसीच्या वकिलांनी केला आहे.त्यामुळे  आता खडसे हे आय प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत की सरकारी पक्ष त्यांना वाचवत आहे की सरकार त्यांना पाठीशी घालत आहे हे पहावे लागणार आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments