Dharma Sangrah

लातूर जिल्ह्यात पिता- मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (10:03 IST)
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात मल्हिप्परगा गावात तलावाच्या पाण्यात गुऱ्यांना अंघोळीला घेऊन गेलेल्या शेतकरी वडील आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला. 

सदर घटना 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. शेतकरी तिरुपती बाबुराव पवार हे आपल्या 12  वर्षाच्या मुला नामदेवसह शेताच्या जवळ असलेला तलावात गुरांना अंघोळीसाठी घेऊन गेले असता एक बैल खोल पाण्यात जाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी 12 वर्षाचा नामदेव हा किनाऱ्यावर आणण्यासाठी गेला आणि पाण्याची खोली न कळल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. 

त्याला बुडताना पाहून तिरुपती देखील पाण्यात गेले आणि पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. या घट्नेनन्तर  गावात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

शरद पवार NDA मध्ये सामील होणार का? संजय राऊतांनी व्यक्त केली प्रतिक्रिया; शिंदेंना मान देणे चुकीचे

Yamaha ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! एका चार्जमध्ये धावणार ११७ किमी, जाणून घ्या किंमत

शरीर न चिरता होणार शवविच्छेदन! मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा, मुंबईतील रुग्णालयांमध्ये येणार नवीन तंत्रज्ञान

७ सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 'हिंदुस्तानी भाऊ'चा खळबळजनक दावा!

महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी मोठी घोषणा; मसुदा तयार करण्यासाठी ७ सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत!

पुढील लेख
Show comments