Festival Posters

गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासात पंचनामे करा

गुरूवार, 16 मार्च 2017 (17:32 IST)
राज्यभरात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर सकाळीच सदाभाऊ खोत शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. यावेळी  अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासाच्या आत पंचनामे करा असा आदेश त्यांनी दिला. पंढरपूर तालुक्यातील सरकवली, ओझेवाडी या गावांची सदाभाऊंनी पाहणी केली. अवकाळी पावसात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच घरांची पडझड झाल्यास त्याचीही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.सोलापूर जिल्ह्यासह लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड परिसराला अवकाळीने झोडपलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत पहाटेच पंढरपुरात दाखल झाले.  अर्ध्या तासांच्या गारपीटीमुळे द्राक्षे आणि डाळिंबाचे अतोनात नुकसान झालं आहे.
 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

रायगडमध्ये मुसळधार पावसानंतरचे एक भयानक दृश्य; पाण्यामध्ये अनेक सिलिंडर खेळण्यांसारखे वाहून गेले

"११० सचिव सरकारकडून पगार घेतात, पण सभागृहात चारही जण उपस्थित नाहीत," महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचा संताप

डॉक्टरांवर हल्ला करणारे शिंदे गटाचे नगरसेवक अटकेनंतर आजारी पडले; रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

LIVE: महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के बसले

पुढील लेख
Show comments