suvichar

तहानलेल्या लातूरला आठवड्यात दोनदा पाणी

गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:38 IST)
रेल्वेतील पाणी वाटपामुळे आणि भयानक दुष्काळ सहन केल्यामुळे पूर्ण देशात लातूर भूकंपानंतर चर्चेत आले होते. मात्र पूस योग्य झाला आणि पिण्याची पाण्याची चिंता कमी झाली. त्यामुळे आता येत्या १५ जानेवारीपासून लातुरकरांना आठवड्यातून दोनवेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एकूण ४७ विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरात १४ ठिकाणी नव्याने सिग्नल बसवणे, अण्णाभाऊ साठे नगरात साठेंच्या नावाने कमान उभी करणे, कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित लाभ दिले जातील, प्रमुख रस्ते आणि चौकांना नावे देणे, ऑक्सिजन पार्क उभे करणे, मुलांसाठी चिल्ड्रन पार्क उभारणे, अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने दरवर्षी साहित्य कला क्षेत्रात उत्तम काम करणार्‍या व्यक्तीस ५१ हजार रुपये आणि मानचिन्ह प्रदान करणे, पे अ‍ॅंड पार्क कामास मुदतवाढ देणे आदी विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

कमी खर्चात भरपूर नफा मिळवून देणारा एक उत्तम शेती व्यवसाय; गवारीच्या शेंगाची लागवड

LIVE: महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार!

केतन अग्रवाल हत्या प्रकरण: आरोपी सिया गोयल आणि प्रियकराने तीन वेळा हत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली

ममता बॅनर्जी यांनी पक्षातून ८ नेत्यांना काढून टाकले; बंडखोरांनी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली?

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार! फडणवीस सरकारने विधानसभेत मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments