Dharma Sangrah

रात्रभरात निळे पडले मुंबईचे कुत्रे

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (17:16 IST)
 
खरं तर, मीडिया रिर्पोट्सप्रमाणे तळोजा औद्योगिक क्षेत्रात स्थित कसादी नदीत औद्योगिक अपशिष्ट पदार्थ प्रवाहित होत असल्यामुळे ही समस्या येत आहे. या नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहेत. जवळपास असलेले हजारो कारखान्यांतून विषारी पाणी या नदीत मिसळत आहे. ज्याने कोणताही जनावर याचा संपर्कात आल्यावर निळा पडू लागतो.
 
तज्ज्ञ म्हणतात की या विषारी पाण्यामुळे माणसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तसेच कोळीदेखील याबद्दल काळजी प्रकट करून चुकले आहे की प्रदूषित नदीमुळे मासोळ्यांवरदेखील वाईट परिणाम होत आहे.
 
या प्रकरणात नवी मुंबई पशुसंवर्धन कक्षाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबद्दल तक्रार नोंदवली आहे. आणि येथील जनावर पीडित होत असल्याची माहिती दिली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या

शेवंतीची यशस्वी शेती: लागवड ते भरघोस उत्पादन

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन करणार

पुढील लेख
Show comments