Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या स्थानी: नवाब मलिक

Updated: बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (09:56 IST)
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, या निवडणुकीत भाजप नेत्यांनी सत्तेचा व पैशाचा गैरवापर केला असून एमआयएम सारख्या धर्मांध पक्षाच्या खांद्यावर स्वार होऊन निवडणुकीत फायदा मिळवला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. या निवडणुकीत भाजपचे जरी सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले असले तरी २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४२ टक्के मिळालेल्या मतांमध्ये निम्मी घट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचेही मलिक यांनी सांगितले.
 
पुढे ते म्हणाले १४ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात पुणे व लातूर जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र चिन्हावर निवडणुका लढविणार आहे, तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे, सासवड, शिरुर, आळंदी या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकांचा पक्ष बनेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गौरीच्या आगमनाआधी लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट? ऑगस्टच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेत पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला गुन्हे शाखेने अटक केली

Bristy Mukherjee Death : ममता बॅनर्जी यांची भाची ब्रिस्टी मुखर्जी यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तपास सुरू

नीट आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, दिल्लीसह ५ राज्यांमधील एफआयआर रद्द

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय; कुकडी सिंचन प्रकल्पासाठी ५,७०४ कोटी रुपयांची मंजुरी

पुढील लेख
Show comments