Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कसं असेल महाराष्ट्रातील हवामान

Updated: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (17:45 IST)
 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रभावामुळे दक्षिण भारत आणि ईशान्यकडील काही राज्यात अद्याप मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. पुढील एक ते दोन दिवसांत येथून मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता आहे.
 
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग वगळता महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. स्थिती बिकट आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.
 
भारतीय हवामान खात्याने राज्यात सर्वदूर कोणताही इशारा दिला नाही. मान्सून परत जाताच राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात किंचितशी वाढ झाली आहे.
 
तर पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. दुसरीकडे, दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात आज अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. येत्या चोवीस तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर तयार झालेलं हवेच्या कमी दाब क्षेत्र बिहारकडे सरकलं आहे. तर उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आधी सुरक्षारक्षकाची हत्या, मग व्यावसायिक कुटुंबाला लक्ष्य…जुहूमध्ये भीषण कटाचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक

कल्याणमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; सात तासांत १२५ हून अधिक लोकांना चावा

पिंपरी-चिंचवडमध्ये एका सोसायटीत खेळत असताना चिमुकलीला कारने चिरडले

विमानतळावर नोकरीच्या आमिषाने ऑनलाइन अर्ज भरण्यास भाग पाडले! संभाजीनगरमधील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक

महाराष्ट्रात दूध महाग होणार! ११ ऑगस्टपासून प्रति लिटर २ रुपयांची वाढ

पुढील लेख
Show comments